Sharad Gorde

वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची

लोणी, दि.५ प्रतिनिधी लोणी गावातील प्रमुख मार्गावरुन सुरु झालेल्‍या या दिड्यांचा प्रवास उन, पावसाची सर झेलत रिंगण सोहळ्याच्‍या मैदानाकडे विठू नामाचा जयघोष करीत रवाना झाल्‍या. विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक, शिक्षक यांनी परिधान केलेली वेशभूषा, हातामध्‍ये भगवे झेंडे आणि डाळ मृदुंगाच्‍या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत या दिंडी सोहळ्यात सर्वजन रंगून गेल्‍याचे चित्र पाहायला मिळाले….

अधिक वाचा

निळवंडे कालव्‍यातून सोडण्‍यात आलेले पाणी ही फक्‍त चाचणी होती,

आवर्तन नव्‍हते हे समजून न घेता या विषयाचे राजकीय भांडवल करुन, शेतक-यांची दिशाभूल करण्‍याचे काम आ.बाळासाहेब थोरात यांनी करु नये, वर्षानुवर्षे जे तुम्‍हाला जमले नाही ते युती सरकारने करुन दाखविले आहे. आता तरी राजकारण करुन शेतक-यांच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍याचे काम करु नका अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकरी शरद गोर्डे यांनी व्‍यक्‍त केली आहे. या संदर्भात प्रसिध्‍दीस…

अधिक वाचा

अप्पर तहसिल कार्यालय तळेगाव येथे सुरू करा!

वंचित भागातील ग्रामस्थांची प्रांताकडे मागणी संगमनेर दि.६ प्रतिनिधी  अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या  तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची  मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात  लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे,सरपंच घनशाम भाररस्कर महेश उदमले,गोविंद कांदळकर…

अधिक वाचा

भोजापूर पूरचारीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार-ना.विखे पाटील

या भागातील विकसाचे दायित्व स्विकारले,कृती समितीने केला सत्कार संगमनेर दि.२३ प्रतिनिधीराज्यात युती सरकार आल्यानंतर निळवंडेचे पाणी दिलेच,पण भोजापूरचेही पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत देण्याचे महत्वपूर्ण काम करणार काळजी करू नका या भागातील सर्व गावांच्या विकासाचे दायित्व आपण स्विकारले आहे.भोजापूरच्या पूरचारीसाठी निधी उपलब्ध करून देवून शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली….

अधिक वाचा

निळवंडेचे पाणी तळेगावच्या दिशेने रवाना,शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद!

संगमनेर,दि.2 (प्रतिनीधी)-     गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना निळवंडे धरणातील पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्राातील शेतकऱ्यांना एैन दुष्काळाच्या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सुचनांनंतर कालव्यातील पाण्याचा प्रवाह तळेगावच्या दिशेने रवाना झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करत जलपुजन केले. निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणी झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा पाणी…

अधिक वाचा