निळवंडे कालव्‍यातून सोडण्‍यात आलेले पाणी ही फक्‍त चाचणी होती,

आवर्तन नव्‍हते हे समजून न घेता या विषयाचे राजकीय भांडवल करुन, शेतक-यांची दिशाभूल करण्‍याचे काम आ.बाळासाहेब थोरात यांनी करु नये, वर्षानुवर्षे जे तुम्‍हाला जमले नाही ते युती सरकारने करुन दाखविले आहे. आता तरी राजकारण करुन शेतक-यांच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍याचे काम करु नका अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकरी शरद गोर्डे यांनी व्‍यक्‍त केली आहे. या संदर्भात प्रसिध्‍दीस…

अधिक वाचा

निळवंडेचे पाणी तळेगावच्या दिशेने रवाना,शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद!

संगमनेर,दि.2 (प्रतिनीधी)-     गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना निळवंडे धरणातील पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्राातील शेतकऱ्यांना एैन दुष्काळाच्या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सुचनांनंतर कालव्यातील पाण्याचा प्रवाह तळेगावच्या दिशेने रवाना झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करत जलपुजन केले. निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणी झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा पाणी…

अधिक वाचा