
निळवंडेचे पाणी तळेगावच्या दिशेने रवाना,शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद!
संगमनेर,दि.2 (प्रतिनीधी)-गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना निळवंडे धरणातील पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्राातील शेतकऱ्यांना एैन दुष्काळाच्या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सुचनांनंतर कालव्यातील पाण्याचा प्रवाह तळेगावच्या दिशेने रवाना झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करत जलपुजन केले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दूरदृष्टीतून
तालुक्यात जलसमृद्धी! गावागावात जल्लोष;
जलपूजन, मिरवणुका आणि आनंदोत्सव
नायक वृत्तसेवा, संगमनेर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सतत पाठपुरावा करून निळवंडे

चणेगाव येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, झरेकाठी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे मालदाडच्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ते गावात

मेंढ्याच्या कळपावर बिबट्याचा हल्ला ! दोन कोकरांचा मृत्यू; सतरा मेंढ्या जखमी
नायक वृत्तसेवा, आश्वी संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे गोठ्यात असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवत दोन कोकरांच्या नरडीचा घोट घेतला.

वृंदावन कृषी महाविद्यालयाचा प्लास्टिक मुक्तीचा नारा! शिवनेरी किल्ल्यावर राबवली स्वच्छता मोहीम
नायक वृत्तसेवा, आश्वी संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे गोठ्यात असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवत दोन कोकरांच्या नरडीचा घोट घेतला.